या तारखेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या
Maharashtra Rain | सध्या राज्यांमध्ये अनेक भागात पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे राज्यातील बहुतांश भागांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले धरणे मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये आतापर्यंत 29 टक्के इतका पाऊस झालेला आहे. तर 15 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार … Read more