मागेल त्या शेतकऱ्याला भेटणार आता मोफत सोलार पंप, 8 लाख 50 हजार शेतकरी या सोलार पंपासाठी पात्र!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar pump: राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकांरकडुन सोलार कृषी पंप ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना रात्रीचे पिकाला पाणी देण्याचा ताण हा कमी होतो. व विजेची अडचण येत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हे पीक चांगल्या प्रकारे काढत असतात.

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन व कापूस या पिकाचे 20 हजार रुपये अनुदान होणार जमा, पात्र शेतकऱ्यांच्या यादीत नाव पहा!

अशातच,महाराष्ट्र राज्य सरकारने 27 फेब्रुवारी 2024 रोजी आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली असून, मागेल त्याला सोलार कृषी पंप योजना केली आहे. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 8 लाख 50 हजार नवीन कृषी पंप बसवण्यात येणार आहेत. या पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसा आपल्या पिकाला पाणी देता येईल. व या सोलर कृषी पंप योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार व अर्थमंत्री यांनी केलेली आहे.Solar pump:

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन व कापूस या पिकाचे 20 हजार रुपये अनुदान होणार जमा, पात्र शेतकऱ्यांच्या यादीत नाव पहा!

यामध्ये प्रामुख्याने सौर कृषी पंप ही पर्यावरण पूरक तंत्रज्ञानावर आधारित शाश्वत प्रकारची शेती पद्धत आहे. आणि सौर पॅनलच्या माध्यमातून ही ऊर्जा निर्माण केली जात असते. व ती पंपाद्वारे पाणी उचलण्यासाठी मदत करते. यामुळे परंपरागत डिझेल व वीज पंपा पेक्षा खर्चात बचत होते. महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी आकर्षक अनुदान देण्याची तरतूद ही केलेली आहे. 3HP, 5HP व 7 HP या पंपावर 90 टक्के सबसिडी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन व कापूस या पिकाचे 20 हजार रुपये अनुदान होणार जमा, पात्र शेतकऱ्यांच्या यादीत नाव पहा!

या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे की, केंद्र सरकारच्या या पीएम कुसुम सौर योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील यावर्षी 1 लाख सौर कृषी पंप बसविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात 78 हजार 757 पंप हे सुरू करण्यात आलेले आहेत. व मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेमुळे या प्रयत्नांना चांगली चालना मिळाली.

ऊर्जा क्षेत्रामधील पर्यावरण स्नेही पावलांचा हा भाग आहे. अर्थसंकल्पामध्ये पुढील दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सर्व उपसा सिंचन योजनांचे शौर्यकरण करण्याचा प्रस्ताव हा राज्य सरकारने व केंद्र सरकारने तयार केलेला आहे. यासाठी आवश्यक निधी हा देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे. व तसेच उपसा सिंचन या योजनेमधील वीज दर सवलत एका वर्षाने पुढे वाढवली जाणार आहे. वीज पुरवठा नसलेल्या सुमारे 37 हजार अंगणवाड्यांना या सौर ऊर्जा पंपाचा उपयोग केला जाईल.

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन व कापूस या पिकाचे 20 हजार रुपये अनुदान होणार जमा, पात्र शेतकऱ्यांच्या यादीत नाव पहा!

शेतामधील वन्यजीवांकडून होणारे पिकाचे नुकसान रोखण्यासाठी शासन शेतकऱ्यांना सौर कुपन योजना देखील उभारण्यासाठी अर्थसहाय्य मदत करणार आहे. डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी यांनी जन वन विकास योजनेद्वारे हे अनुदान देण्यात येतील. व सौर ऊर्जा प्रकल्पामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन प्रदूषण आटोक्यात येईल, आणि साथोसाथ हरित ऊर्जा निर्मिती ही महाराष्ट्र अग्रेसर राज्य म्हणून उदयास येईल.

या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे अंमलबजावणी ही कशाप्रकारे होणार? व याबाबतची अधिक माहिती तपशील हा शासन निर्णय मध्ये स्पष्ट केला जाणार आहे. व लाभार्थी निवडीच्या निकष अर्ज प्रक्रिया अशा सर्व बाबी लवकरच जाहीर होण्याचे शक्यता यामध्ये आहे. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये घोषणेने शेतकऱ्यांमध्ये या योजनेबद्दल उत्सुकता ही दाखवलेली आहे. पण, त्यामध्ये प्रत्यक्ष निधी उपलब्धता अमलबजावणी याबाबत शासन निर्णय कसा घेईल यावर खरा अर्थ अवलंबून राहील.

या योजनेमध्ये मागेल त्याला सोलर कृषी पंप उपक्रमामुळे स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांकडे वाटचाल सुरू झालेली आहे. व ग्रामीण भागातील वीजपुरवठा यांच्या अडचणी देखील दूर होऊन दिवसा पाणी उपलब्धता वाढेल. सुरुवातीला खर्चाचा भार असला तरीही भविष्यात ऊर्जा खर्चामध्ये बचत होऊन शेती उत्पन्न वाढीसाठी या योजनेची मदत होईल.

1 thought on “मागेल त्या शेतकऱ्याला भेटणार आता मोफत सोलार पंप, 8 लाख 50 हजार शेतकरी या सोलार पंपासाठी पात्र!”

Leave a Comment