Rain Alert | सर्वात मोठी बातमी! या भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी, IMD ने दिला मोठा इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Alert | राज्यामध्ये पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याच सोबत राज्यांमध्ये दुहेरी संकट देखील निर्माण झालेले आहे. बऱ्याच दिवसांपासून राज्याच्या हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. गेल्या एका महिन्यापासून अवकाळी पावसाने राज्यांमध्ये धुमाकूळ घातले आहे. आणि ठिकाणी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पावसाचा मोठा इशारा देण्यात आलेला आहे. Rain Alert

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होण्यापूर्वी मोठी बातमी! निकाल येथे पाहता येणार

भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने सांगितले आहे की, आज विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत, प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भामधील चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या जिल्ह्यामध्ये वादळी वारे आणि गारपीट देखील होऊ शकते. असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र विदर्भातील आणि जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावर निर्माण झालेल्या असून शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये मोठ्या प्रमाणात भर वाढलेली आहे. अधिच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान केले आहे. त्यामध्येच पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, या रेशन कार्ड धारकांना मिळणार 9 हजार रुपये

तसेच भारतीय हवामान विभागाने विदर्भ प्रमानेच मराठवाडा व मध्य महाराष्ट्रामध्ये आणि कोकणातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचे अंदाज देण्यात आलेला असून तर नुसता पाऊसच नाही तर वादळी वारे देखील होण्याचा अंदाज दिलेला आहे. तसेच दुहेरी संकट राज्यावर असणार आहे. या काळामध्ये वाराचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असू शकतो असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment