Mahila BalVikas Bharti 2024: महाराष्ट्र राज्यामध्ये महिला व बालविकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्पांतर्गत शासन निर्णयानुसार विविध रिक्त असलेली गावातील पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज हे सादर करावे. 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी करण्यासाठी ही एक चांगलीच मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा.
महाराष्ट्र राज्यात योजनादुत भरती, या भरतीद्वारे 50,000 जागांची रिक्त पदे भरणार!
महिला व बालविकास विभागामध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन यादी जाहीर केलेली आहे. या भरतीची जाहिरात बाल विकास प्रकल्प अधिकारी व एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा प्रकल्प याद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. पूर्ण जाहिरात व अर्ज खालील लेखांमध्ये तुम्ही पाहू शकता.
महाराष्ट्र राज्यात योजनादुत भरती, या भरतीद्वारे 50,000 जागांची रिक्त पदे भरणार!
भरती विभाग: महिला व बाल विकास विभागाद्वारे ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे़.
भरतीचा प्रकार: सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
भरतीची श्रेणी : महाराष्ट्र शासन- राज्य सरकार अंतर्गत ही भरती घेतली जात आहे.
पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस ही पदे भरली जात आहे.
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराला 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक गरजेचे आहे.
पूर्ण जाहिरात व अधिक माहितीसाठी खालील माहिती पहा.
अर्ज स्वीकारण्याची पद्धत: ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे.
मासिक पगार: दरमहा एकत्रित 5500/- रुपये
वयोमर्यादा: 18 ते 40 वर्ष वय असलेले उमेदवारा यासाठी अर्ज करू शकतात.
भरती कालावधी: परमनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असलेले भरती आहे.
एकूण पदे: 28 रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण: सांगली मिरज कुपवाड
महाराष्ट्र राज्यात योजनादुत भरती, या भरतीद्वारे 50,000 जागांची रिक्त पदे भरणार!
वरील पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अनुषंगिक पात्रता या बाबतचा सविस्तरपणे तपशील दर्शवणारा नमुना अर्ज, संबंधित प्रत्येकाच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या कार्यालयाचे नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे.
मदतनीस – पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक गरजेचे आहे.
निवडीच्या नियम व अटी माहिती करिता बाल विकास प्रकल्प अधिकारी आटपाडी यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवसी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा.
या भरतीसाठी फक्त स्थानिक उमेदवारच अर्ज करू शकतात.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख: 10 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, आटपाडी. जिल्हा सांगली.