राज्यात या तारखेपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला होणार सुरुवात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rains Alert: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. परंतु मध्यंतरी चार-पाच दिवसापासून राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचा पाहायला मिळत आहे. मध्यंतरी काही भागात अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी जैविक हनी देखील झाली आहे. तर काही ठिकाणी जण जीवन विस्कळीत झालेले आहे. Maharashtra Rains Alert

हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे प्रश्न निर्माण झाले होते. परंतु राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा परिस्थिती जागेवर आलेली आहे. पुण्यामध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस पडल्यामुळे पुणे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. परंतु आता त्यांना दिलासा मिळालेला आहे.

हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

या पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील मोठी हानी सहन करावी लागली आहे. काही ठिकाणी शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन कापूस यासारख्या अनेक महत्त्वकांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यंतरी चांगला पाऊस झाला. परंतु मागच्या 48 तासापासून राज्यातील या भागात उघड दीप पाहायला मिळाली आहे. राज्यातील अनेक भागांमधून पावसाने उसंत घेतलेली पाहायला मिळत आहे.

हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यामध्ये अति मुसळधार पाऊस होणार असा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. तर काही ठिकाणी पाऊस विश्रांती घेणार असे देखील त्यांच्या हवामान अंदाज मध्ये सांगितले आहे. हाच हवामान अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे राज्यात 30 जुलैपासून ते दोन ऑगस्टपर्यंत पालघर ठाणे मुंबई मध्ये ग्रीन अलर्ट राहणार आहे. म्हणजे येथे अगदी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

तसेच रत्नागिरी रायगड मध्य महाराष्ट्र पुणे सातारा या जिल्ह्यामध्ये पाऊस घाटमाथ्यावर या काळात राहणार आहे. म्हणजे या संबंधित जिल्ह्यामध्ये या काळात चांगला पाऊस पडणार आहे.

मराठवाडा आणि विदर्भामध्ये येत्या काही दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. परंतु एक ऑगस्ट आणि दोन ऑगस्टला मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज यावेळी भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

भारतीय हवामान खात्याने कोकण आणि गोव्यामध्ये देखील मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे. तसेच विदर्भात एक ते दोन ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस पडेल असं भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केलेले आहे

Leave a Comment