राज्यात या भागात होणार अति मुसळधार पाऊस; या सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्यामध्ये काही भागातील मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. राज्यात वादळी वाऱ्याचा अति मुसलदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे.Maharashtra Rain

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

खरे तर राज्यामध्ये मान्सून ने जोर धरलेला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे तांडव पाहायला मिळत आहे. मुंबई आणि कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे का पुन्हा एकदा राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

या जिल्ह्यांना रेड अलर्ट

भारतीय हवामान खात्याने राज्यातील रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये रेड अर्लट दिलेला आहे. रायगड कोल्हापूर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच मुंबईमध्ये शुक्रवारी पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 19 21 जुलै दरम्यान कोकण पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

गुरुवारपासून मुंबईमध्ये संतंत धार पाऊस सुरू आहे. त्यानंतर शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबईतील काही भागांमध्ये ती मुसळधर पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईमधील मरबार हिल परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबई पुणे ठाणे या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

Leave a Comment