शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! त्वरित हे काम करा, लगेच जमा होणार अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Compensation | शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील अतिवृष्टी व अवकाळी पाऊस नुकसान भरपाई मिळवायचे असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम केवायसी करणे आवश्यक असणार आहे. वही केवायसी कशाप्रकारे करता येईल आपण लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. Maharashtra Compensation

अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई अनुदान यादी मध्ये तुमचे नाव आहे का पहा

शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये नुकसान भरपाई व दुष्काळ अनुदान वाटप सुरू आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार अनुदानाचे पैसे मिळवायचे असतील तर ई – केवायसी करणे आवश्यक असणार आहे. केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी व नुकसान भरपाई अनुदान जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी या प्रक्रियेपासून दुर्लक्ष केले त्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घ्या.

अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई अनुदान यादी मध्ये तुमचे नाव आहे का पहा

मित्रांनो केवायसी करण्यासाठी तुम्हाला जवळच्या सेवा केंद्र मध्ये किंवा आपले महा सरकार इथे जाऊन केवायसी करता येणार आहे. केवायसी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला VK क्रमांक असणे आवश्यक आहे. हा कुठे मिळणार आहे हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

सर्वात प्रथम व्हीके क्रमांक म्हणजे शेतकऱ्यांना देण्यात येणारा विशिष्ट क्रमांक असतो प्रत्यक्ष शेतकऱ्याला E-KYC करण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक असतो हा क्रमांक नसेल तर शेतकऱ्याला केवायसी करता येत नाही हा क्रमांक तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयात किंवा गावातील आपल्या सरकार सेवा केंद्रात ही उपलब्ध असणार आहे. त्यासाठी तलाठ्याकडून हा आपला विकी क्रमांक घेऊनb आपले सरकार सेवा केंद्र मध्ये केवायसी करा. केवशी केल्यानंतर अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाईल.

Leave a Comment