Election Commission Of India: आता या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदाच घरामध्ये बसून करता येणार आहे, याबाबतची माहिती,मतदान निवडणूक आयोगाकडुन देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे.
80 वर्षाच्या पुढील जेष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी आता घरातूनच मतदान करण्याची सुविधा ही देण्यात येणार असल्याची, माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे.
आता ज्येष्ठ नागरिकांनी ही निवडणूक घोषित झाल्यानंतर पाच दिवसांच्या आत मध्ये जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे 12 डी क्रमांकाचा अर्ज हा सादर करावा. जिल्हाधिकारी यावर आता अंतिम निर्णय घेणार असून, प्रत्यक्ष मतदानासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी ही संबंधितांच्या घरी करणार आहे.
अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिलेली आहे. लोकसभा निवडणूक ही लवकरच जाहीर होतील, आणि या लोकसभा निवडणूकाची पूर्वतयारी दीड ते दोन महिन्यांपूर्वीच सुरू झालेली आहे. आता या जिल्ह्यातील निवडणूक ऑफिसला भेट सुद्धा सुरू आहे. पुण्यात पहिली भेट आहे.
हे पण वाचा, राज्यामध्ये पुढील पाच दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता, ‘या’ राज्यांमध्येही केला अलर्ट जारी…!
त्याला परवानगी सुद्धा आहे, पण 80 वर्षापेक्षा जास्त दिव्यांग आता यांना घरी बसून मतदान करता येणार आहे. निवडणूक जाहीर झाले की 12 डी फार्म या लोकांना पर्याय निवडण्यासाठी असतील, त्यांनाच घरपोच फार्म दिला जाईल. आणि त्यांच्याकडून ऑप्शन देऊन जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी दिलेली आहे.
मतदान हे तर असणारच आहे. पण, त्या अगोदर त्याचं मतदान करून घेण्यात येईल, आणि मतदान हा मोठा उत्सव आहे. मतदान केंद्रावर येऊन करण्यासाठी आम्ही वृद्धांना सांगणार आहोत, त्यांच्याकडे पाहून मतदानाला लोक हे बाहेर पडतील. घरात बसून मतदान याचा प्रयोग कसबा पोट निवडणुकीत करण्यात आला होता. घरी बसून व्हिडिओ रेकॉर्ड करून मतदान करता येणार नाही, कोणी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आमचा आता हा प्रयत्न आहे. असं श्रीकांत देशपांडे यांनी म्हटले आहे. Election Commission Of India:
या निवडणुकीसाठी पोलीस फौज सज्ज,
निवडणुकीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी 50% हे पोलीस स्टेशन वेब कास्टिंगला जोडली जाणार आहे. काही ठरवलं जात असतं त्यावेळी 50% पोलीस स्टेशन शोधले जाणार. गर्दीची क्रिटिकल पोलीस स्टेशने घेतली जाणार, कंट्रोल रूम करण्यात येणार, थेट लिंक ही निवडणूक आयोगाकडे पण जात असते. या या निवडणुकीबाबत पोलीस हे तयारी पण सुरू करीत आहेत.व सुसज्ज आहेत, अशी माहिती देशपांडे यांनी दिलेली आहे.
निवडणुकीच्या काळामध्ये या गोष्टींवर नियंत्रण हे ठेवले जाणार.
निवडणुकीच्या काळात लिकर, ड्रग्ज, व पैसे यांच्यावर कंट्रोल आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. 22 डिपारमेंट व काही केंद्रीय यंत्रणा यामध्ये काम करतील, आणि यंत्रणा निहाय काम करणार आहेत. राज्यस्तरावर याचं काम केलं जाईल, व अशा गोष्टींवर आळा बसेल, असा दावा निवडणूक आयुक्तालय श्रीकांत देशपांडे यांनी केलेला आहे.
दोन नवीन ॲप तयार केली आहेत. श्री विजेल करण्यात आलेले आहेत. आणि यामुळे 100 मिनिटाच्या एखादी तक्रार आली तर त्यावर कारवाई होऊन सोडवले जाईल. के वायसी ॲपमध्ये आपल्याला एखाद्या उमेदवाराबद्दल माहिती मिळेल की उमेदवारावर किती गुन्हे हे दाखल झालेले आहेत, किंवा इतर माहिती सुद्धा मिळेल.
आता नव्याने मतदारांना मतदान केंद्रावर गेलं की जो उमेदवार असेल, त्याची माहिती ही कामाबद्दल देण्यात येईल, की जेणेकरून मतदान हे कोणाला करावे याबद्दल मतदारांना कळेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
या मतदानाबद्दलची उदासीनता ही आहे. तरुण वर्ग असेल किंवा ग्रामीण भागातील तरुण मुलांना घेऊन मतदान वाढविण्यासाठी ही मोहीम राबवली जाईल. व पालक सभासदा घेतली जाईल, सर्व यंत्रणा ही सगळी निवडणूक मोडमध्ये आहे. निष्पक्षपणे निवडणूका ह्या होतील. पुढील दोन आठवड्यामध्ये निवडणूक आयोग हे महाराष्ट्रातील आढाव्यासाठी येणार आहेत. कायद्यामध्ये तरतुद आहे. त्यामुळे शिक्षकांना निवडणूक या कामात घेतलं जात आहे. 12 कॅटेगिरी आहेत ज्यांना निवडणूक कामांमध्ये घेतलं जात आहे. अशी प्रतिक्रिया श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.