Agriculture scheme : यांदा सोयाबीन , कापूस आणि कांद्याचे कमी दरामुळे शेतकरी अडचणी मध्ये सापडले आहेत. पण आता राज्य सरकारने सोयाबीन उत्पादकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4 हजार कोटी रुपयांची घोषणा मुख्यमंत्री कडून करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीचे घोषणापूर्वी पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये बरेच निर्णय घेतले आहेत. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यांना मोठा फटका बसला असून, त्यात दुष्काळ आणि गारपिटीमुळे पिकाची भरपूर नुकसान झाले आहे. व यावर्षी उत्पादन देखील कमी झाले आहे. Agriculture scheme
व या सर्व अडचणी असताना बाजार भाव देखील पडल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस उत्पादकासाठी मदत करण्याची मागणी सरकारकडे केली होती. या मागणीवरून शनिवारी पार पडलेल्या मंत्री मंडळ बैठकीमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार कोटीचे आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे याचीच घोषणा मुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेली महत्वपूर्ण निर्णय :-
- राज्य शिखर संस्थेची कळंबोली येथील इमारतीसाठी शुल्क माफी करण्यात आली आहे.
- तात्पुरत्या स्वरूपातील 64 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार.
- १३८ जल गती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.
- विणकरन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ 50 कोटी भांडवल.
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या पांडवलात भरीव वाढ.
- संगणक कोणी तातडीने निकाली निघणार.
- राज्य पुरी दलात आर्टिफिशल इंटेलिजन्स चा वापर करणार.
- ऑटो रिक्षा ,टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ 50 कोटी रुपयांची अनुदान याची घोषणा.
- वृद्ध साहित्य व कलाकारांना पाच हजार रुपये मानधन निधी देण्यात येणार आहे.
- राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी वीस कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे.
हे पण वाचा : देशातील महिलांना मिळणार 5 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज..! लखपती दीदी योजना