Weather Update : आता एन उन्हाळा सुरूच झाला आहे , अशातच हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये गारपीट आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजामुळे शेतकरी मात्र चिंतेत आले आहेत. कारण पहिल्यांदा पिकाचे वेळी पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाले आहे. जेमतेम शेतकरी कसे पैसे पिक आणले होते त्यालाही भावना मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाले आहे, वादा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची नुकसान होण्याची शक्यता आहे. Weather Update
हवामान विभाग मार्फत पुढील येणाऱ्या पाच दिवसांमध्ये अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा देऊन पावसाची शक्यता असलेल्या जिल्ह्याची नावे घोषित केले आहे, व नागरिकांना सतर्कता इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यामध्ये पडणार पाऊस :
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड ,लातूर या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 घंटे मध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर विदर्भातील अकोला ,अमरावती ,भंडारा ,बुलढाणा ,चंद्रपूर ,गोंदिया, गडचिरोली ,नागपूर ,वर्धा ,वाशिम ,यवतमाळ ,या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचे गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे व या जिल्ह्यामध्ये आहे देण्यात आले आहेत.
या जिल्ह्यांमध्ये देण्यात आला यलो अलर्ट :
मराठवाड्यातील हिंगोली ,नांदेड व लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो कलर दिला आहे. यानुसार हिंगोली येथे 19 मार्च तर लातूर येथे या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर 19 ,20 ,21 मार्चला पावसासह हलक्या गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .
या जिल्ह्यांमध्ये देण्यात आला ऑरेंज अलर्ट :
तर विदर्भामध्ये अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान विभागाचे अंदाजानुसार 19 ,20 मार्च या दरम्यान या जिल्ह्यांमध्ये गारपीट करकरात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
यानंतर हवामान विभागाने विदर्भामध्ये वाशिम वर्धा गडचिरोली बुलढाणा अकोला या जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येणाऱ्या 48 तासांमध्ये या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.