येत्या, 48 तासांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कुठे पडणार आहे पाऊस ? पहा सविस्तर माहिती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather update : हवामाना अंदाजानुसार देशातील संपूर्ण राज्यासह हवामानात सातत्याने बदल होत आहे. यामुळे जून ते सप्टेंबर 2पाऊस झाल्यानंतर देशभराततील काही भागांमध्ये पावसाने वातावरण गार होऊन तेथील कडाक्याची थंडी सुरूच राहणार. ज्या दरम्यान भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेथील शेतकऱ्यांना शेती पिकाची काळजी घेण्याच्या वाहन हवामान खात्याअंतर्गत सांगण्यात आले आहे.023 च्या दरम्यान मान्सून काळात महाराष्ट्रा सहित देशातील सर्व राज्यांमध्येच कमी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे रब्बी व खरीप या पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे.

जर पाऊस कमी पडला तर !

शेतकऱ्यांच्या शेतीतील पिके हे अपेक्षित असे उत्पन्नं देणार नाही. व खरिपातील सोयाबीन, कांदा, कापूस इत्यादी. महत्त्वाच्या पिकांचे देखील उत्पन्न कमी होतील. त्यामुळे, रब्बी पिक हंगामातील गहू आणि हरभऱ्याचे उत्पन्न देखील, या पावसामुळे कमी झाल्याचे पाहायला दिसून येतील. अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

हे पण वाचा : कर्जमाफी योजनेतून हे शेतकरी होणारा अपात्र..! कर्जमाफीची नवीन यादी जाहीर, पहा सविस्तर माहिती

यामुळे, राज्यातील व देशातील सर्व शेतकऱ्यांना पाऊस पडण्याचे डोक्याला टेन्शन झाल्यागत वाटत आहे. कारण, की भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवसातील अनेक राज्यांमध्ये या अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचप्रमाणे खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने महाराष्ट्र राज्याचा इतर देशातील सर्व राज्यांमध्ये कमी पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे, रब्बी व खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे.

कोणत्या राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ?

महाराष्ट्र राज्यातील व देशातील इतर सर्व राज्यांमध्ये पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या 48 तासांमध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये या मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

तसेच, देशातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व छत्तीसगड या भागात ढगांच्या गडगडासह पावसाची हलक्या प्रमाणावर पडण्याची शक्यता आहे. व आपल्या महाराष्ट्र व विदर्भ या दोन भागांमध्ये देखील पावसाचा हलक्या प्रमाणावर अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काही भागांमध्ये गारपीट होऊ शकते. असे देखील, हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. व लक्षद्वीप मध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असून, केरळ व तामिळनाडूच्या काही भागांमध्ये आणि कर्नाटकच्या किनारी भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पाऊस झाल्यानंतर देशभराततील काही भागांमध्ये पावसाने वातावरण गार होऊन तेथील कडाक्याची थंडी सुरूच राहणार. ज्या दरम्यान भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेथील शेतकऱ्यांना शेती पिकाची काळजी घेण्याच्या वाहन हवामान खात्याअंतर्गत सांगण्यात आले आहे.

अशाच हवामानांतर्गत माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे 👉 क्लिक करा

Leave a Comment