स्त्री सन्मानासाठी आता पुढचं पाऊल, सातबारा उताऱ्यावर आईचे नाव नोंदवल जाणार, यावर सरकार लवकरच निर्णय घेणार!
Maharashtra government: महाराष्ट्र राज्य सरकारने स्त्री सन्मानाच्या व स्त्रीयांच्या हक्काच्या दृष्टीने नेहमीच प्रगतिशील भूमिका घेतलेली आहे. भारत देशातील स्त्रीशिक्षणाचा पाया हा देखील महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रचला गेला आहे. घराच्या मालकीमध्ये स्त्रीयांच्या नावांची नोंद करून पती व पत्नी संयुक्त मालक असावेत, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ही मोहीम आता राबवलेली आहे. Maharashtra government मागेल त्या शेतकऱ्याला भेटणार आता … Read more